जिल्हा परिषद भरती २०२३
राहिलेल्या पदांचे निकाल जाहीर करायला मुहूर्त कधी निघणार?
निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधी नियुक्त्या मिळाल्या पाहिजेत याची काळजी घ्या
@girishdmahajan
मा.@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office
👉 4 ऑक्टोबर 2023 आम्ही महामहीम राज्यपाल महोदयांकडे महाराष्ट्रात सरळसेवा परीक्षेत होत असलेले गैरप्रकार,गैरव्यवहार,पेपर फोडाफोडी ,कॉपीप्रकरण व कुंपणच कसे शेत खात आहे यासंदर्भात चर्चा करून या सर्व परीक्षा फक्त #MPSC मार्फतच व्हाव्यात अशी मागणी केली होती.( सोबतच कडक कॉपीविरोधी कायदा)
👉 #WCD मृदा व जळसंधारण भरतीचा पेपर फुटला याला आज 6 दिवस होत आहेत.
राज्यभरातील उमेदवारांनी पेपर फुटल्याचे सर्व पुरावे आपल्याकडे सादर केले,कोणता अधिकारी सामील हे पण पुराव्यानिशी समोर आले आहेच.
यंत्रणा कशी भ्रष्ट आहे याचा जगजाहीर तमाशाच या उमेदवारांनी समोर आणला.
👉 अजूनही सरकार यावर एक शब्द बोलायला तयार नाही.याचा अर्थ काय घ्यायचा?
ह्या उमेदवारांनी आपला कोणता आदर्श घ्यायचा?
अजून कोणते पुरावे हवे आहेत?
👉 त्या उमेदवाराला अटक केली, पोलीस तपासात त्याच्या घरी कोरे चेक सापडले.पण या मागचे सूत्रधार मोकाट फिरत आहेत,पुढील घोटाळ्यासाठी
सज्ज....
👉 आपलेच सरकार असलेल्या
सर्वात मोठ्या राज्यात सर्वात मोठी भरती रद्द करून आपल्याला 'घरचा आहेर' दिला आहे.यावर तरी विचार करता की नाही?
👉 का तिकडे जसे उमेदवार रस्त्यावर उतरले होते त्याची वाट बघत आहात?
एक सरळसेवा परीक्षा पारदर्शकपणे घेता आली नाही.हे सगळेच उमेदवार एकत्रितपणे रस्त्यावर उतरले तर ते सरकारला झेपणार आहे का????
महाराष्ट्रातील गोरगरीब ,कष्टकरी शेतकऱ्याचे लेकरू 1000 रुपये फीस देते तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी.
त्यातून करोड़ोंची लुट केली.
निदान त्याचे तरी भान ठेवायचे असते.
Respected sir, Your Name is enough for INSPIRATION+FAITH+HONESTY. But Unfortunately In Maharashtra Your Company TATA CONSULTANCY LTD.(TCS) Leak the Government Papers. Students have proof.your employees and management involved in it. Required Justice.
@RNTata2000@TataCompanies
जलसंधारण विभाग (WCD) परीक्षेत अमरावती केंद्रावर विभागाचा अधिकारीच कॉपी पुरवताना पकडला गेलाय.
अजुन किती घोळ आणि घोटाळ्यांचे पुरावे सरकारला हवेत?
तलाठी भरतीत इतका गदारोळ होऊनही सरकार भरती रेटत असताना सध्या सूरू असलेल्या परीक्षांतील जागाही लबाडांनी बळकावल्यात.
कुंपण शेत खातंय..!
महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाची परीक्षा दि. २० आणि २१ फेब्रुवारी रोजी होत आहे. या परीक्षेसाठी ‘टिसीएस’ या कंपनीची नेमणूक झाली आहे. परंतु तरीही ही परिक्षा टिसीएसच्या अधिकृत केंद्रावर न घेता ती खासगा केंद्रांवर घेतली जात आहे. या खासगी केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. हा पार्श्वभूमी माहित असतानाही त्याच केंद्रांवरुन परीक्षा का घेतली जात आहे ? या परिक्षेसाठी अनेक उमेदवार रात्रीचा दिवस करुन अभ्यास करीत आहेत. गैरप्रकार झाल्यास योग्य उमेदवारांना पात्रता असूनही नोकरी मिळणार नाही, हे शासनाच्या लक्षात येत नाही का ? अजूनही वेळ गेलेली नाही, मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने निर्णय घेऊन या परीक्षेची तारीख पुढे घ्यावी तसेच ही परीक्षा अधिकृत परीक्षा केंद्रांवरच घेण्याबाबत आदेश द्यावे.
@CMOMaharashtra@mieknathshinde
विद्यार्थी मित्रांनो,
गेल्या काही दिवसांपासून आपण सरकार आणि मंत्र्यांना विनंती करत आहोत.
मंत्री मा. संजय राठोड यांनी गैरप्रकार होणारे नित्कृष्ट दर्जाचे परीक्षा केंद्र बदलले नाही तर येत्या निवडणुकीत आपण मा. राठोड यांच्या विरोधात प्रचार करून त्यांना निवडणुकीत सपशेल पराभूत करण्याची शपथ घेऊया!
#Postpond_WCD
#WCD #WCD_Postpone
#UPpoliceReExam #UPP_Paper_Leak
@Mpsc_Andolan@degree_holders@AAPMaharashtra
@mieknathshinde साहेब आपण जलसंधारण 670 परीक्षेत लक्ष घालावे. खूप मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होण्याची शक्यता आहे.
@SanjayDRathods खासगी सेंटर दिलेले आहेत.
मृद व जलसंधारण तसेच अभियांत्रीकी सेवेच्या मुलाखती व एसएससी जीडी परीक्षा पुढे ढकलावी..!
राज्यात शासनाच्या मृद व जलसंधारण तसेच महाराष्ट्र अभियांत्रीकी सेवेची मुलाखत व एसएससी जीडी परीक्षा या 20 व 21 फेब्रुवारी रोजी शासनाने घेण्याचे जाहीर केले आहे. मात्र राज्यात सध्या मराठा आरक्षणामुळे विविध जिल्हयात वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाली आहे त्यामुळे या उमेदवारांना प्रवासात आडथळा निर्माण होवून परीक्षेच्या ठिकाणी वेळेवर पोहचता येणार नाही त्यामुळे या उमेदवारांना परीक्षा व मुलाखती पासून वंचीत राहण्याच्या भितीने हजारो उमेदवार या परीक्षा व मुलाखती पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत.
तसेच दिवसेंदिवस खाजगी परीक्षा केंद्रावर गैरप्रकार वाढत असून सध्या नियोजीत केलेल्या परीक्षा या खाजगी परीक्षा केंद्रावर घेण्याचे शासनाने निश्चीत केले आहे तरी या परीक्षा टीसीएसच्या अधिकृत परीक्षा केंद्रावर घ्याव्यात अशी देखील तशी देखील उमेदवारांकडून मागणी होत आहे त्यामुळे शासनाने या दोन्ही मागण्याचा सहानुभुतीपुर्वक विचार करावा या उमेदवारांवर होणारा अन्याय दुर करणे बाबत आपण शासन स्तरावर योग्य ते निर्णय घ्यावेत, ही विनंती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांचे कडे केली आज आहे.
#भरती #अभियांत्रिकी #एसएससीजीडी
@mieknathshinde
#SSC_GD ची परीक्षा पार पडल्यानंतर # 9-11 मार्च ला जलसंधारण विभागाच्या #WCD_WCO परीक्षेसाठी #TCS_ION चे परीक्षा केंद्र उपलब्ध होऊ शकतात.मग खाजगी परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्याचा का एवढा अट्टाहास? नम्र विनंती आहे की मागणीचा विचार व्हावा 🙏
@CMOMaharashtra@SanjayDRathods
#WCD
जलसंधारण विभागाने गट ब सारख्या पदांसाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिलेले आहेत. तलाठी भरती मध्ये जिथे गैरप्रकार झाले अशे देखील सेंटर दिले आहेत. नित्कृष्ट दर्जाचे परीक्षा केंद्र देऊन कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर "अन्याय" होऊ देऊ नका.
@CMOMaharashtra@SanjayDRathods
जलसंधारण विभागाने गट ब पदासाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिले आहेत.तलाठी भरतीमध्ये जिथे गैरप्रकार झालेले सेंटर दिले आहेत.कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देऊ नका तूर्तास परीक्षेला स्थगिती देऊन पुन्हाTCS IONवर परीक्षेचे आयोजन करा
@SanjayDRathods@CMOMaharashtra
जलसंधारण विभागाने गट ब पदासाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिले आहेत.तलाठी भरतीमध्ये जिथे गैरप्रकार झालेले सेंटर दिले आहेत.कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देऊ नका तूर्तास परीक्षेला स्थगिती देऊन पुन्हाTCS IONवर परीक्षेचे आयोजन करा
@SanjayDRathods@CMOMaharashtra
ज्या परीक्षा केंद्रातून वनरक्षक आणि तलाठी भरती चे पेपर फोडल्याचे आरोप आहेत अश्या केंद्रावर परीक्षा घेऊ नका अशी रास्त मागणी महाराष्ट्रातील युवा वर्ग करत आहे. सेंटर उपलब्ध नसतील तर परीक्षा पुढे ढकला पण त्यांच्या भविष्याशी खेळू नका.
#wcd_postpone@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
मृद व जलसंधारण WCD) गट ब पदाच्या पारदर्शक भरतीसाठी आदर्श सेंटर बघा...
अशा केंद्रावर परीक्षा होणार असतील तर अभ्यास करणाऱ्या पोरांनी सरळसेवा परीक्षांचा अभ्यास बंद करावा
इथल्या बोगस केंद्रावर सर्व जागा कॉपी करण्यासाठी आधीच विकल्या असतील तर दाद मागायची कोणाकडे?
कुंपणच शेत खातंय?
@SanjayDRathods साहेब कृपया आपण दखल घ्यावी..आणि परीक्षा केवळ TCS Ion Digital वरतीच झाली पाहिजे.... परीक्षा प्रामाणिक झाल्या पाहिजेत यासाठी मागणी करणे ही काही अवास्तव मागणी नाही. @ShindePraniti @BaliramDoley @Dhananjay_AAP @CMOMaharashtra