हर घर तिरंगा..! 🇮🇳
स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना आणि महान स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी आजपासून १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपल्या घरावर राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवा.
चला, देशभक्तीची भावना प्रत्येक घरापर्यंत पोहोचविणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊया!
तिरंग्यासोबत आपला सेल्फी काढा आणि https://t.co/aRHGqblrED या वेबसाईटवर अपलोड करून या अभियानाचा अभिमानाने भाग व्हा.
#HarGharTiranga
#हरघर_तिरंगा
#TirangaAbhiyan
@BJP4India@narendramodi@NitinNabin@AmitShah@blsanthosh@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
आम्ही मराठवाडयाचे साधी माणस कधीही प्रांत वाद करीत नाहीत. आम्ही स्वःताच्या कष्टाने कमवतो तुमच्या सारख फेकलेल्या तुकड्यावर
जगत नाहीत( टिप. हे फक्त छपरी ग्रामीण वाल्यांसाठी)@Bablu_iscobar@Dakkhani_Appa@Miaasach@solpurya123
काय दिलेय देवाभाऊंनी !!🥺❤️
तर हे आमच्या मायबाप शेतकऱ्यांसाठी पाणी दिलंय.🙏❤️
बार्शी उपसा सिंचन योजनेअंतर्गत आज कोरफळे शिवारात पाणी आले आहे.
देवाभाऊ,हे राजाभाऊ यांच्या डोळ्यातील पाणी हे तुमच्या कामाची पोचपावती आहे.साहेब थांबू नका तुम्हीच हा महाराष्ट्र हिरवागार करू शकता.
@RajendraVRaut@Dev_Fadnavis
ज्या गावात देवाभाऊंनी आज पाणी आणले ते जवळच्या मित्राचे गाव कोरफळे बार्शी ❤️.
२५०० एकर शेती खरीप रब्बी हंगामात डायरेक्ट पाण्याखाली आणली आहे.ही योजना १९९५–९६ मध्ये युती सरकारच्या काळात मंजूर झाली होती,मधल्या काळात काम ठप्प झाले आणि आज पाणी मिळाले.
दुर्दैव म्हणा की अजून काही पण या महाराष्ट्रात धाराशिव जिल्हा आहे आणि आमच्याकडे असे पाणी आणायला कोणी नाही 🥺🥺.
साहेब,खूप कळकळीची विनंती आहे धाराशिव कडे बघा.मित्राच्या गावात पाणी आले आणि माझ्या गावात का आले नाही हे जरी दुःख असेल तरी त्याच्याकडून
धन्यवाद देवाभाऊ ❤️ 🙏
@Dev_Fadnavis
या वर्षीचा चिंचपोकळीचा चिंतामणी हा तिरुपती बालाजीच्या स्वरुपात साकारला जातोय 🔥
कलागंध आर्टचे सिद्धेश डिघोळे यांच्याकडे मूर्तीचे काम आहे. गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षीही ते चिंतामणी एकदम भारी साकारणार एवढं नक्की.
#मुंबई#गणपती
यातली गाडी फाँरच्युनर होती..
एवढी सुरक्षित गाडी असुनही जर आतला माणूस जात असेल तर फक्त कल्पना करा गाडी किती वेगात असेल..🤔
आन खरचं एवढ्या वेगानं गाडी चालवणं अत्यावश्यक होतं का..😪
यावरनं एकच कळतं गाडी कितीही भारी असली तरी तिचा माज करु नका..🙏
पाय जमिनीवर राहु द्या..
आज रेल्वे स्टेशन सांगली येथे शिवसेना क्रीडासेना आयोजित “सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा” (वर्ष दुसरे) च्या विशेष रेल्वेला राज्याचे उद्योग मंत्री ना. उदयजी सामंत साहेब आणि सन्माननीय संभाजी भिडे गुरुजी यांनी भगवा झेंडा दाखवून ट्रेन दिल्ली च्या दिशेने रवाना झाली.