आता खरं बोललं तर मुलींच्या आईंना मुलींना मिरच्या झोंबतील?? किती मुलींना सासू खपते घरामध्ये खरं खरं सांगायचं, आजकाल मुलींना सासू सासरे नंदा दीर कुणीच नकोय.फक्त मी माझा नवरा माझी मुलं बास आम्ही घरापासून वेगळे कधी होऊन भांडण करून किंवा नाटक करून. मुलींना आईवडीलांना वर काढायच असतं त्यामुळं त्या पैसेवाला बघतात...आणि फोन बद्दल तर बोलायलाच नको.. मिनिटा मिनिटाचे अपडेट देतात माहेरी... काही मुली अतिशय चाप्टर असतात नवर्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून घरात भांडणं घडवून आणतात. भांडण स्वतः वर येऊन देत नाहीत... अलगद बाजूला निघतात...सासू सासरे आणि नणंदाना काडीची किंमत देत नाहीत... मुलं पण बायको चा बैल होऊन जातात..... आपण कोणाबरोबर भांडतोय याचं भान राहत नाही
याला जबाबदार कोण??? तुमचं काय मत आहे??? पूर्वीच्या जमाना खरंच चांगलं होतं पूर्वीची माणसं सगळ्यांचे खूप प्रेमाने करायची, कोणती तक्रार न करता तोंड वेड वाकडं न करता हसत मुखाने.कारण ते लोक माणसे जोडत होती.
यदि महाभारत को पढ़ने का समय न हो तो भी इसके नौ सार- सूत्र हमारे जीवन में उपयोगी सिद्ध हो सकते है, जरूर पढ़ें...
1.संतानों की गलत माँग और हठ पर समय रहते अंकुश नहीं लगाया गया, तो अंत में आप असहाय हो जायेंगे- कौरव
2.आप भले ही कितने बलवान हो लेकिन अधर्म के साथ हो तो, आपकी विद्या, अस्त्र-शस्त्र शक्ति और वरदान सब निष्फल हो जायेगा - कर्ण
3.संतानों को इतना महत्वाकांक्षी मत बना दो कि विद्या का दुरुपयोग कर स्वयंनाश कर सर्वनाश को आमंत्रित करे- अश्वत्थामा
4.कभी किसी को ऐसा वचन मत दो कि आपको अधर्मियों के आगे समर्पण करना पड़े -भीष्म पितामह
5.संपत्ति, शक्ति व सत्ता का दुरुपयोग और दुराचारियों का साथ अंत में स्वयंनाश का दर्शन कराता है -दुर्योधन
6.अं ध व्यक्ति- अर्थात मुद्रा, मदिरा, अज्ञान, मोह और काम ( मृदुला) अंध व्यक्ति के हाथ में सत्ता भी विनाश की ओर ले जाती है -धृतराष्ट्र
7. यदि व्यक्ति के पास विद्या, विवेक से बँधी हो तो विजय अवश्य मिलती है -अर्जुन
8. हर कार्य में छल, कपट, व प्रपंच रच कर आप हमेशा सफल नहीं हो सकते - शकुनि
9. यदि आप नीति, धर्म, व कर्म का सफलता पूर्वक पालन करेंगे, तो विश्व की कोई भी शक्ति आपको पराजित नहीं कर सकती - युधिष्ठिर
यदि इन नौ सूत्रों से सबक लेना सम्भव नहीं होता है तो जीवन मे महाभारत संभव हो जाता है..
जय श्रीकृष्णा, जय गोविंदा ✨🙏💖🕉️
मराठीतील विलोमपदे
1) चिमा काय कामाची
2) ती होडी जाडी होती.
3) रामाला भाला मारा.
4) टेप आणा आपटे.
5) तो कवी ईशाला शाई विकतो.
6) भाऊ तळ्यात ऊभा.
7) शिवाजी लढेल जीवाशी.
8) सर जाताना प्या ना ताजा रस.
9) हाच तो चहा
आता हे संस्कृत मधील वरून खाली वाचत जा किंवा खालून वर वाचत जा
तं भूसुतामुक्तिमुदारहासं वन्दे यतो भव्यभवं दयाश्रीः ||१||
श्रीयादवं भव्यभतोयदेवं संहारदामुक्तिमुतासुभूतं ||२||
या श्लोकामध्ये पहिल्या चरणात श्रीरामाची स्तुती आहे आणि दुसर्या चरणात श्रीकृष्णाची . या श्लोकाचे वैशिष्ठ्य असे की यातले दुसरे चरण पहिल्या चरणाच्या उलट्या क्रमात आहे
सौजन्य whatsapp युनिव्हर्सिटी via चंद्रशेखर साने
भारतीय प्रमाणवेळेनुसार ,
अमेरिकन बाजार किती वाजता सुरु होतं ?
युरोपियन बाजाराचे वेळापत्रक काय ?
एसजीएक्स निफ्टी किती वाजता बंद होतं ?
डाऊजोन्स आणि नॅसडॅक.. यातील स्टॉक एक्स्चेंज कोणतं आणि निर्देशांक कुठलं ?
#Thread 👇 #म
70 साल पहले लिखे हुए संविधान में सैकड़ों संशोधन हो चुके हैं ! परंतु हजारों सालो पहले लिखे गये वेदों में आजतक एक भी गलती नहीं निकली ! इसलिए सनातन धर्म पुरी दुनिया मे सर्वश्रेष्ठ है |