आधीच्या खासगी कंपन्या रद्द करून IBPS,TCS & MKCL द्वारे सरळसेवा भरती करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
IBPS & TCS विश्वासार्ह संस्था असल्या तरी,MKCL वर आमचा विश्वास नाही. MKCL ने इतिहासात केलेल्या चुका बघता या यादीतून MKCL ला वगळावे,अन्यथा आगीतून-फुफाट्यात नेल्यासारखे होईल.
भावपूर्ण श्रद्धांजली अमर....!
@OfficeofUT साहेब स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी सध्या खूप भयानक परिस्थिती मधून जात आहेत. प्रत्येक पेपर हा कोर्ट मध्ये जातोय, कधी नियुक्त्या मिळत नाहीयेत तर कधी निकालच लागत नाही तर कुठे सरळसेवा चे पेपर फुटत आहेत. माय बाप सरकार तुम्हाला
7 ते 8 वर्ष झाली हो,
👎 ना 15 लाख मिळाले;
👎 ना काळे धन परत आले;
👎 ना रोजगार मिळाले;
👎 ना गंगा स्वच्छ झाली;
👎 ना स्त्रियांवर अत्याचार थांबले;
👎 ना स्मार्ट सिटी झाल्या;
👎 ना बुलेट ट्रेन धावली;
👎 ना दहशतवाद थांबला;
👎 ना महागाई कमी झाली;
👎 ना पेट्रोल स्वस्त झालं;
@CMOMaharashtra@OfficeofUT@AjitPawarSpeaks आजच्या कॅबिनेट बैठकीकडे MPSC उत्तीर्ण मुलांचे लक्ष आहे. तात्काळ नियुक्त्यांचा निर्णय न झाल्यास, आम्ही सर्वजण अधिवेशनावेळी मुंबईत 'आत्महत्या आंदोलन' करायला येऊ. 1.5 वर्षांपासून वाट पाहतोय सर्व, आता आत्महत्या करावी लागली तरी बेहत्तर
आधी उत्तीर्ण होऊन दिड वर्ष झाली तरी मुलाखतीला बोलवलं नाही. म्हणून आत्महत्या करायला भाग पाडलं आता आत्महत्येचीही क्रूर थट्टा करतायेत. प्रस्थापितांच्या सरकारला कसलीच लाज उरली नाहीये. विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळणाऱ्या या गिधाडी प्रवृत्तीचा धिक्कार असो.#JusticeForSwapnil#MPSC
ही तर सरकार प्रेरित हत्या !
#MPSC परीक्षा पास होऊनही नोकरी मिळत नसल्यानं आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरचं
६ महिन्यानंतर मुलाखतीच्या यादीत नाव आलंय..
स्वप्नील प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा बळी ठरल्याचं खुद्द सरकारनं कबूल केलं..
या खुनी सरकारवरच कलम 302 चा गुन्हा दाखल करावा..
नोकर भरती प्रक्रिया वेळेवर न होणे,पेपर फुटणे,पैशांच्या देवाण-घेवाणीबाबत आरोप, ऐनवेळेस परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावणे याचा अर्थ मुख्यमंत्रीमहोदय तुमचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कुचकामी झाले आहेत किंवा ते तुमच्याबरोबर नाहीत @uddhavthackeray@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
अजून एक स्वनिल लोणकर!
सरकारला वारंवार आत्महत्येची परवानगी मागूनही जर MPSC विध्यार्थ्यांबाबत जराही गंभीर नाही हे चित्र आहे.
म्हणूनच विध्यार्थी असे टोकाची पाऊले उचलत आहेत.आता फक्त एखाद्या उत्तीर्ण मुलाने आत्महत्या करायचं बाकीय
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks @GopichandP_MLC