(१/५) दि.५ मे २०२१रोजी मराठा समाजाच आरक्षण मा.सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले.त्यानंतर तत्कालीन सरकारने मराठा उमेदवारांना चालु भरती प्रक्रियेत EWSआरक्षणाचे लाभ देण्याचे धोरण राबवले त्याधोरणाविरोधात MAT कोर्टाने २/२/२३रोजी दिलेल्या निकालाला राज्यसरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले
(१/२)MAT कोर्टात सुरु असलेल्या मराठा उमेदवारांना २०१९ च्या भरतीत दिलेल्या EWS आरक्षण लाभाविरोधात केसमध्ये बाजु मांडण्याकरिता राज्यसरकारने ज्येष्ठ विधिज्ञ यांची नेमणुक केली त्याबद्दल आभार.१६जाने.२३ रोजी सदर प्रकरणाची अंतिम सुनावनी आहे.त्यात भक्कम बाजु मांडुन धोरण टिकवावे हि विनंती
(२/३)सेवाजेष्ठता,प्रशिक्षण,मासिक वेतन यासर्व बाबींपासुन सदर मेरिट मधील उमेदवारांना वंचिंत राहवं लागत आहे.
४जानेवारी२०२३रोजी मा.MATकोर्टातील केसकडे गांभिर्याने राज्यसरकारने लक्ष्य द्यावे.उमेदवारांचा संयम आता सुटत चालला आहे गट-अ पद काढून पण मुलं नैराश्याच्या गर्तेत लोटले जात आहे.
(१/३)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिक्षा-२०१९मधून गट-अ पदावर निवड होऊन हि मराठा उमेदवारांना बाहेर रहाव लागतय.MATकोर्टाचा निकाल राज्यसरकारच्या बाजुने लागला तर हे उमेदवार आहे त्याच पदावर राहत आहे.जर विरोधात गेला तरी हे उमेदवार खुल्या गटातुन मेरिटनुसार गट-ब पदावर निवडीस पात्र आहे
मा.पंतप्रधानांकडुन पुन्हा ७१००० उमेदवारांना केंद्र सरकार मध्ये नियुक्तीपत्र वाटप केले जाणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या सा.बां.,जलसंपदा व जलसंधारण विभागाकडे ११४३ शिफारस प्राप्त व नियुक्तीकरिता आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पुर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती कधी देणार?@Dev_Fadnavis
@SanjivBhorPatil@mieknathshinde साहेब तुम्ही आमच्या साठी केलेल्या परिश्रमासाठी घेतलेल्या पुढाकारा साठी आम्ही आपले सदैव ऋणी असू
आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत 🙏
तुमच्या प्रयत्नातून लवकरच आम्हाला नियुक्ती मिळेल ह्यात काही शंका नाही
मनापासून धन्यवाद 🙏
@SanjivBhorPatil@mieknathshinde Thank you so much sir for giving hopes & justice to not only 1143 students, but also all aspirants across Maharashtra. This positive step will boost confidence of every hard-working aspirants.
Thank you sir.
Jai Hind 🇮🇳