@CMOMaharashtra पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेली शिक्षक भरती टप्पा दोन ही मुळात च जिल्हा परिषद मधील १०% कपात जागा व पहिल्या टप्प्यातील, रिक्त, अपात्र आणि गैरहजर या जागांची होणार होती तसे शासन पत्र आहे GR आहे.. त्याचे उल्लंघन करण्यात आले आहे... तेव्हा आम्हाला आमच्या हक्काच्या ZP च्या जागा द्यावे.
@dadajibhuse तत्कालीन #शिक्षणमंत्री यांनी पोकळ वल्गना केल्या पहिल्याच टप्यातील १०%रिक्त अपात्र जागांबाबत तुम्ही पण प्रशासनाचे आंदोलनास दिलेले दोन लेखी पत्र असताना हुलकावणी दिली आठवतय का ?? आम्ही जाब विचारण्यास मालेगावात आलो आमचा हक्क असुनही तुम्ही रिकाम्या हाती परतवले ......
जिल्हा परिषद मध्ये शिक्षक नसल्यामुळे खूप zp च्या शाळा बंद पाडण्याचा सरकारचा डाव आहे हे सरळ उघड झाले आहे तरीही गोर गरीब मुल ज्या शाळेत शिकतात त्या शाळेला वाचवण्याचा प्रयत्न कोणताच सामाजिक सुधारक करताना दिसत नाही,नवीन संच मान्यता धोरण लागू करून सरकार गोर गरीब मुलांना वंचित ठेवत आहे
हे नवीन संच मान्यता धोरण RTE हक्क चा उलंघन करणारा काळा कायदा आहे, त्याला लवकर रद्द करून सेकंड फेज मध्ये पूर्ण क्षमतेने 80% पदभरती करून आम्हा गिर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षक द्या आणि सेकंड फेज मधील शिक्षकांना न्याय द्या
#Secondphase जिल्हा परिषद 10% रिक्त अपात्र गैरहजर रुजू न झालेले जागा त्वरित अपलोड करा.
#10सप्टेंबर_शासननिर्णय याप्रमाणे भरती करा.
#शिक्षकभरती प्रलंबित सेकंड फेज मधील भरती त्वरित पूर्ण करा.
जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होणार नाहीत आणि गोर गरिबांच्या पाल्यांना शिक्षण मिळेल!याकडे लक्ष द्यावे पण सरकार ही शिक्षकांना शिकवू द्यावे लोकप्रतिनी,मंत्री,शिक्षक ,कर्मचारी यांना नवीन निर्णय काढून जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना सक्ती करावी.!मग बघू जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होतात!